रवींद्र गोळे

रवींद्र गोळे

साप्ताहिक विवेक चे सह संपादक श्री रवींद्र गोळे २००३ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. 'दीपस्तंभ' हे दलित उद्योजकांच्या यशोगाथा सांगणारे पुस्तक, 'आयाबाया' हे भटके विमुक्त समाजातील महिलांचे व्यक्तिचित्रण करणारे पुस्तक, यासह ८ विविध सामाजिक विषयांवर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'अण्णाभाऊ साठे जीवन व कार्य' व इतर काही विशेष ग्रंथांचे हि त्यांनी संपादन केले आहे.  सध्या ते समरसता साहित्य परिषदेचे कार्यवाह आहेत.