• मंथन
  • सर्व लेख
  • संपर्क
  • Search

एकात्म मानव दर्शनाची पन्नास वर्षे

पं. दीनदयाळजींच्या राष्ट्रचिंतनाचा गाभा

डॉ. कुमार शास्त्री

  • भारतातील राष्ट्रवादाचा आधार संघर्ष नसून सहयोग, समन्वय आणि परस्परानुकूलता आहे. तो शेअर होल्डर कंपनीप्रमाणे स्वार्थपोषक, सत्तावादी नाही. तो अखिल मानव कल्याण, सृष्टी संवर्धनाचा हेतू अशा श्रेष्ठ गुणांवर आधारित आहे. भारताचा राष्ट्रवाद हा सहस्रावधी वर्षांचा आहे. याउलट पाश्चात्त्य राष्ट्रवाद हा केवळ काही शतकांचा आहे हे लक्षात घ्यायला हवे. इथे प्रतिद्वंद्वितेऐवजी परस्परपूरकतेचा मंत्रघोष झाला. क्षमा, दया, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य या मानवी विकासाच्या पायऱ्या मानण्यात आल्या...

तत्त्वज्ञ संघटक

माधव भांडारी

  • भारतीय राजकारणात जनसंघ प्रस्थापित करण्यात दीनदयाळजींनी जसे यश मिळवले, तसेच यश त्यांनी काँग्रेसची सत्तेवरील मक्तेदारी मोडून काढण्याच्या बाबतीतही मिळवले. 1967 साली अनेक प्रांतांमध्ये बिगरकाँग्रेसी, सं.वि.द. सरकारे सत्तेवर आली. बिगरकाँग्रेसी पक्षांच्या आघा..

समग्र सृष्टीचा विचार

सुरेश (भय्याजी) जोशी

  • भारताचे स्वतःचे वेगळे चिंतन आहे. त्याचे वेगळे वैशिष्टय आहे. सर्व सृष्टीत एकच चैतन्य नांदते, असे आपल्याकडे सांगितले गेले आहे. आम्ही त्या एकाच चैतन्याचे अंश आहोत, भले मग आमची रूपे वेगवेगळी का असेनात! यामुळे येथे संघर्षाचे काही कारणच नाही! चैतन्याचे प्रकटीकरण शरीराच्या माध्यमातून होते. जो आतून चांगला असेल तो बाहेरूनही चांगलाच दिसणार आणि मनात जर अनेक दोष भरलेले असतील तरी एकच आत्मा असूनही शरीराच्या माध्यमातून त्या दोषांचेच प्रकटीकरण होईल...

पंडितजींचे द्रष्टेपण

डॉ. अशोक मोडक

  • दीनदयाळजींनी व्यक्ती आणि समाज यांच्यातल्या नात्याविषयीचे केलेले विवेचनही त्यांच्या द्रष्टेपणाचे प्रमाण ठरले आहे. मुळात समाजामधल्या वेगवेगळया संस्था व्यक्तिमात्राचे समाजाशी असलेले नाते पक्के करीत असतात. कुणीही माणूस जन्मल्यानंतर कुटुंबाशी जोडला जातो. नंतर ..

एकात्म मानव दर्शन आणि नैतिक व्यवस्थापन

डॉ. सतीश मोढ

  •   भारतीय तत्त्वज्ञान सर्व सृष्टीमागचे एक तत्त्व मानते. द्वैतवाद्यांनीसुध्दा प्रकृती आणि पुरुष हे एकमेकांचे पूरक मानले आहेत, विरोधक नाही. बाहेर दिसणारी विविधता ही आंतरिक एकात्मतेचाच एक आविष्कार आहे. विविधतेत ही परस्परपूरकता आहे. बीज एकच असते, पण ते..

महात्मा गांधी व पं. दीनदयाळ उपाध्याय

भूषण दामले

  • महात्मा गांधी व पं. दीनदयाळ उपाध्याय भूषण दामले दरिद्रीनारायण हे दोघांचे उपास्य आहे. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी सर्वाधिक गरीब आणि दुर्बल व्यक्तीला त्याचा उपयोग काय होईल हे तपासायला गांधीजी सांगतात. रोजीरोटीच्या प्रश्नाने गांजलेल्या, डोक्यावर छप्पर नसल..

एकात्म मानव दर्शनाच्यापरिप्रेक्ष्यात 'विकास'

डॉ. विनायक गोविलकर

  • डॉ. विनायक म. गोविलकर एकात्म मानव दर्शनानुसार 'विकासाची संकल्पना' सिध्दान्त म्हणून मान्य झाली, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठीचे 'प्रतिमान' काय असावे, असा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो. सर्व काळा..

काळाच्याही पुढे...

अनय जोगळेकर

  • काळाच्याही पुढे... अनय जोगळेकर ६ एप्रिल २०१६ रोजी भारतीय जनता पक्षांच्या स्थापनेला ३६ वर्षे पूर्ण झाली. स्थापनेच्या वेळेस भारतीय जनसंघाकडून भाजपला ज्या काही गोष्टी वारसारूपाने मिळाल्या, त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'एकात्म मानववाद' हे तत्त्व..

नवनिर्माणाचा प्रामाणिक प्रयत्न

अभिराम दीक्षित

  • 1965 सालीच 'एकात्म मानव दर्शन' जनसंघाने आपली राजकीय विचारसरणी म्हणून स्वीकारले. या एकात्म मानव दर्शनाची स्वत:ची स्वतंत्र परिभाषा आहे. ती परिभाषा आणि हा विचार आजही - पन्नास वर्षांनंतरही - भाजपाच्या जेष्ठ नेत्यांच्या भाषणातून डोकावताना दिसतो. इतका तो परिणामकारक आहे...

स्वीकारार्ह तरीही...

संजय सोनवणी

  • दीनदयाळजींनी जवळपास ५० वर्षांपूर्वी व्यक्त केलेले विचार आज जसेच्या तसे कोणी स्वीकारू म्हणेल तर ते योग्य होणार नाही; पण त्यात समयोचित बदल, सुधारणा करत, टीकांचीही दखल घेत अधिकाधिक निर्दोष प्रारूप बनवण्यासाठी अवसर देईल एवढे व्यापक मुद्दे त्यांच्या लेखनात आहेत...

अहं ते वयं

प्रशांत आर्वे

  • भारताच्या संदर्भात सामान्यपणे विचार करताना मार्क्सवाद, गांधीवाद, हिंदुत्ववाद आणि आंबेडकरवाद या विचारांनी भारताचे विसावे शतक ढवळून काढल्याचे दिसून येईल. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की, कुठलाही विचार जन्माला येताना त्याची दुसरी बाजू घेऊनच जन्माला येतो. ..

दूरदृष्टी आणि वास्तव

श्रीकांत उमरीकर

  • 'भारतीय' म्हणून काही वेगळी गोष्ट आहे आणि त्याचे पुरेसे भान ठेवूनच काही एक मांडणी करावी लागते. नसता मार्क्सचा विचार जो की वर्गसंघर्ष मांडतो आपल्याकडे का रुजत नाही? ..

परक्याच्या नादात आपले विसरलो

चिंतामण पाटील

  • आपली स्वत:ची आदर्श व्यवस्था अस्तित्वात असताना आपण जगातील इतर व्यवस्थांच्या नादी लागून आपले समाजजीवन बिघडून घेतले का? असा एकात्म मानववादाचे अध्ययन करताना प्रश्न पडला. शिवाय कोण्या पाश्चात्त्याने सांगितलेला पशू, पक्षी, वृक्षवेली म्हणजे एकूण निसर्गरक्षणाचा विचार मानायचा, पण तेच हिंदू विचार म्हणून कोणी सांगायला गेले तर त्याची हेटाळणी करायची. असे का होत राहिले? ..

संपादकाची निवड

© 2015 विवेक साप्ताहिक. सर्व अधिकार राखिव
Powered By Bharati Web